
संस्कृत मेधावी शिष्यवृत्तीसाठी मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव मधील ६० विद्यार्थ्यांची निवड.
भारत सरकारने संस्कृत आयोगाच्या (1956-1957) शिफारशींच्या अनुषंगाने 15 ऑक्टोबर 1970 रोजी राष्ट्रीय संस्कृत संस्थानची स्थापना केंद्र सरकारची धोरणे आणि कार्यक्रमांच्या विकासासाठी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने स्वायत्त संस्था म्हणून केली, संस्कृतचा प्रचार आणि प्रसार. मानव संसाधन विकास मंत्रालय, सरकार 7 मे 2002 रोजी भारताने हे डीम्ड युनिव्हर्सिटी म्हणून घोषित केले आहे.
केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, दिल्ली संस्कृत भाषा आणि साहित्याच्या समृद्धीसाठी आणि प्रसारासाठी केंद्र सरकारच्या विविध योजना राबवते. त्यानुसार शासनाने भारतातील घटक कॅम्पस आणि देशभरातील इतर संस्थांशी संबंधित संस्कृतच्या गुणवंत विद्यार्थ्यांना विद्यापीठामार्फत शिष्यवृत्ती दिली जाते. पूर्वमध्याम ते उत्तरमाध्यम/प्राक-शास्त्री आणि शास्त्री/आचार्य/विद्या-वारिधी आणि स्तरावरील कोणत्याही मान्यताप्राप्त पारंपारिक पाठशाळांमध्ये संस्कृतमध्ये उच्च शिक्षण घेत असलेल्या नियमित विद्यार्थ्यांना विद्यापीठ अखिल भारतीय आधारावर गुणवत्ता शिष्यवृत्ती प्रदान करते. माध्यमिक/वरिष्ठ माध्यमिक शाळांमधील आधुनिक संस्था (9वी ते 12वी पर्यंत) आणि पदवी/पदव्युत्तर पदवी/पीएच.डी.
ज्या विद्यार्थ्याने संस्कृत किमान टक्केवारी किंवा समतुल्य श्रेणी प्राप्त केली आहे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतो.
दरवर्षी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तींची संख्या निधीच्या उपलब्धतेवर मेरीट च्या आधारे अवलंबून असते. दरवर्षी जुलै ते ऑगस्ट महिन्यादरम्यान संपूर्ण भारतातील प्रसिद्ध अग्रगण्य वृत्तपत्रांमध्ये प्रसारित होणाऱ्या जाहिरातीद्वारे ऑनलाइन अर्ज मागवले जातील.
इ.११वी व १२ वीमध्ये संस्कृत विषय घेऊन विशेष गुणवत्ता प्राप्त केलेल्या शहरातील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयामधील दरवर्षी या शिष्यवृत्तीसाठी अनेक विद्यार्थी पात्र ठरतात. शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये (२२), शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मध्ये (१२) तसेच हीच गौरवशाली परंपरा कायम ठेवत या वर्षी ही (२०२१-२२) मध्ये इ. ११वी व १२वी मध्ये संस्कृत विषय घेऊन शिक्षण घेणारे तब्बल ६० विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेले आहेत. प्रत्येक विद्यार्थी ६०००/- प्रमाणे ६० विद्यार्थ्यांना एकूण. 360,000(तीन लाख साठ हजार) रूपये या वर्षी विद्यार्थ्यांना प्राप्त होतील. केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय नवी दिल्ली यांच्याकडून महाविद्यालयाला त्याबाबत नुकतेच पत्रान्वये कळविण्यात आलेले आहे. या विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती :-
*१)जीविका देवेंद्र बर्हाटे
२)प्रमोद चंद्रकांत पाटील
३) भूमिका धनाजी मसाळ
४)सायली प्रबोध धर्माधिकारी
५) प्रतिभा कमलेश भिंगारे
६) भूमिका शिवकुमार वर्मा
७)ईशिता पारस वाणी
८) कश्मिरा जयंत कुरकुरे
९) रीतिका दीपक भालेराव
१०) सुहासी जीवन बारी
११) सोहम सचिन जोशी
१२)कीर्ती अमर पाटील
१३)वैभवी अतुल महाजन
१४) प्रसन्ना चंद्रशेखर भुरे
१५) अनुजा अनिकेत मंजुळ
१६) उदय मनोज पाटील
१७) कोमल गोपाल झोपे
१८) कुणाल अनिल चौधरी
१९) कृष्णा भूपेंद्र सुगंधी
२०) उन्नती सुधीर कुलकर्णी
२१) भाग्यश्री युवराज बाविस्कर
२२) रसिका मुकुंद ढेपे
२३)श्रेयश रवींद्र अमृते
२४) कली छबीलाल पाटील
२५) दिव्या बाबुराव सपकाळे
२६) महेश भगवान पाटील
२७)पलक सुजित कुमार वर्मा
२८) आकांक्षा मनोहर वराडे
२९) स्वराज शरद पाटील
३०)अक्षरा रवींद्र पाटील
३१) रोशनी नरेंद्र भट
३२) हर्षा दिनकर कुरकुरे
३३)सानिका संजय चित्ते
३४)कोमल अजय भोळे
३५) अश्विनी अरविंद पाटील
३६) खेलेश विनायक पाटील
३७) कीर्ती राजेंद्र राणे
३८) तेजल संदीप बडगुजर
३९) अनघा हेमंत गाजरे
४०) विधी विजय पाटील
४१) यश निवृत्ती पाटील
४२)चिन्मयी हेमंत महाजन
४३) कल्याणी शशिकांत राजपूत
४४) श्रावणी निलेश पाठक
४५)देवश्री घनश्याम भक्कड
४६) ओम हेमल शाहू
४७)किमया कैलास पाटील
४८) माहेश्वरी नरेंद्र चौधरी
४९) कृतिका ज्ञानेश्वर बडगुजर
५०)श्रद्धा ज्ञानेश्वर पाटील
५१) राजश्री विजय शेलार
५२) दिव्या किशोर सपकाळे
५३)अंजली दीपक झवर
५४) हितेश जगदीश शिरसाळे
५५) वैदेही प्रमोद बंगाली
५६) ऋतुजा अनिल सोनवणे
५७)दिव्या किशोर साळुंखे
५८) विशाखा प्रशांत पाटील
५९) श्रावणी केदार भालेराव
६०) दुर्गेश सुनील वर्मा
*वरील विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन* ज्या विद्यार्थ्यांना संस्कृत संस्कृत मध्ये मेरीट च्या आधारे शिष्यवृत्ती मंजूर झालेली आहे
अशा गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष प्रज्ञावंत मा. श्री. नंदकुमार बेंडाळे, प्राचार्य डॉ.सं.ना. भारंबे, उपप्राचार्य प्रा. श्रीमती के.जी. सपकाळे, पर्यवेक्षक प्रा. श्री आर.बी. ठाकरे, समन्वयक प्रा. सौ. स्वाती बऱ्हाटे, प्रा. श्री. उमेश पाटील, प्रा. श्री. प्रसाद देसाई विषय शिक्षक प्रा. श्री. अर्जुनशास्त्री मेटे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केलेले आहे. तसेच सर्व कार्यालयीन कार्यासाठी श्री मंगेश नेवे व श्री युवराज पाटील यांचे सहकार्य लाभले.