आर्य गुरुकुल विद्यालयात जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न. स्वरक्षणासाठी देशाच्या रक्षणासाठी शालेय विद्यार्थ्यांना बॉक्सिंग चे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.:: महादेव क्षिरसागर
आर्य गुरुकुल विद्यालयात जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न. स्वरक्षणासाठी देशाच्या रक्षणासाठी शालेय विद्यार्थ्यांना बॉक्सिंग चे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.:: महादेव क्षिरसागर ठाणे कल्याण ( मनिलाल शिंपी )::कल्याण डोंबिवली महानगरपालिका कला…
कृषी संस्कृतीची कास धरुनच सांस्कृतिक कार्य करावे लागेल : अरविंद खैरनार
कृषी संस्कृतीची कास धरुनच सांस्कृतिक कार्य करावे लागेल : अरविंद खैरनारकृषी संस्कृतीची कास धरूनच सांस्कृतिक कार्य करावे लागेल.खंडोबा, महासुभा,कुळदेवी हेच आमचे मूळ दैवत असून त्यांचेच सण उत्सव साजरे करूयात असे…
पी.डी.पाटील यांना राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले जिल्हास्तरीय गुणवंत सत्यशोधक शिक्षक पुरस्काराने सन्मानित
🔸 पी.डी.पाटील यांना राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले जिल्हास्तरीय गुणवंत सत्यशोधक शिक्षक पुरस्काराने सन्मानित 🔹 पुरस्काराने ऊर्जा व प्रेरणा मिळते – पुरस्कारार्थी पी.डी.पाटील. धरणगाव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर धरणगांव : दि.…
मुक्ताईनगर तालुका माध्यमिक मुख्याध्यापक संघाची पारंबी विद्यालयात मासिक सभा संपन्न
मुक्ताईनगर तालुका माध्यमिक मुख्याध्यापक संघाची पारंबी विद्यालयात मासिक सभा संपन्न मुक्ताईनगर तालुका मुख्याध्यापक संघाची मासिक सभा नुकतीच नवीन माध्यमिक विद्यालय, पारंबी येथे नुकतीच संपन्न झाली. याप्रसंगी या सभेचे अध्यक्ष मुक्ताईनगर…
कुऱ्हा पानाचे ता. भुसावळ येथे सत्यशोधक समाजाचे अधिवेशन यशस्वी करा – अरविंद खैरनार
कुऱ्हा पानाचे ता भुसावळ येथे सत्यशोधक समाजाचे अधिवेशन यशस्वी करा – अरविंद खैरनार (लासुर) जळगाव जिल्ह्यातील कुऱ्हा पानाचे ता भुसावळ येथे सत्यशोधक समाजाचे दुसरे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे त्याच्या…
सत्यशोधक समाज अधिवेशन ऐतिहासिक होणार-जेष्ट साहित्यिक जयसिंग वाघ
सत्यशोधक समाज अधिवेशन ऐतिहासिक होणार जयसिंग वाघ भुसावळ :- दिनांक 11 डिसेम्बर रोजी भुसावळ तालुक्यातील कुर्हे पानाचे येथे आयोजित दूसरे सत्यशोधक समाज अधिवेशन हे सुमारे ८९ वर्षोंनंतर होत असल्याने ते…
साहित्य व लेखनासाठी साधना लागते- प्रा डॉ नरेंद्र पाठक ठाणे
कार्याध्यक्ष-अ.भा.मराठी साहित्य परिषद
साहित्य व लेखनासाठी साधना लागते… प्रा.डॉ नरेंद्र पाठक ठाणेकार्याध्यक्ष-अ.भा.मराठी साहित्य परिषद अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)भावना आणि कल्पनांना अभिव्यक्त करणारे एक सशक्त माध्यम म्हणजे कविता होय. अनुभव हाच साहित्याचा आत्मा असल्याने साहित्यिकांनी…
लोकशाही मजबुतीसाठी प्रसार माध्यमांची गरज-मा. प्राचार्य डॉ एल.ए पाटील
लोकशाही मजबुतीसाठी प्रसार माध्यमांची गरज मा. प्राचार्य डॉ एल.ए पाटील अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून प्रसारमाध्यमांना महत्व आहे. जनमत तयार करण्यापासून तर जनतेचाआवाज सत्ताधारी शासनापर्यंत पोहचविण्याचे काम प्रसारमाध्यमांच्यामाध्यमातून केले…
लोकमान्य विद्यालयाचे श्री. राजेंद्र निकुंभ सर यांचा सेवानिवृत्ती समारंभ संपन्न !
लोकमान्य विद्यालयाचे श्री. राजेंद्र निकुंभ सर यांचा सेवानिवृत्ती समारंभ संपन्न ! लोकमान्य विद्यालयातील ३२ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर श्री राजेंद्र दिनकरराव निकुंभ हे ३०/११/२२ रोजी सेवानिवृत्त झाले. जिल्हा नियोजन अधिकारी श्री.…
खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची पुण्यतिथी आज येथील प्रताप तत्वज्ञान केंद्रात साजरी
अमळनेर ( ) खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची पुण्यतिथी आज येथील प्रताप तत्वज्ञान केंद्रात साजरी करण्यात आली. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी व…